राज्य शिक्षण मंडळाच्या अलीकडील दहावीच्या परीक्षेत तब्बल ९४ हजार विद्यार्थी मराठी विषयात अनुत्तीर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, प्रा. रमेश पानसे यांनी मातृभाषाच शिक्षणाचे प्रभावी माध्यम असावे, या भूमिकेचा पुनरुच्चार करत सध्याच्या शिक्षणपद्धतीतील त्रुटींवर प